बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणातील अटकेतील धर्मांधाचे पोलिसांवर आक्रमण करून पळण्याचा प्रयत्न
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धर्मांध घायाळ
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धर्मांध घायाळ
राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने त्यांनी कायद्यांद्वारेच या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवावे, असे हिंदूंना वाटते !
हिमंत सरमा यांनी सांगितलेला प्रसंग खरा असेल, तर काँग्रेसमध्ये गांधी घराण्याकडून पक्षाच्या नेत्यांचा किती मान राखला जातो, हे स्पष्ट होते !
भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे.
आसाम-नागालँडच्या सीमेवरील पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेच्या ८ आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके ४७ रायफली आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली.
भाजपने अल्पसंख्यांकांची मते मिळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अधिकाधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंची मते कशी मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !
आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते.