
गौहत्ती (आसाम) – आसाम सरकारचे मत आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सी.एफ्.आय.) या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे. मला आशा आणि विश्वास आहे की, भारत सरकार राज्यशासनाच्या विनंतीचा योग्य विचार करेल, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.
Assam CM Himanta Biswa Sarma has indicated that the recent violence in Batadrava was orchestrated by PFI.#Assamhttps://t.co/Eudp30pzA3
— IndiaToday (@IndiaToday) June 2, 2022
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, जर तुम्ही बक्सा जिल्ह्यात गेलात, या दोन्ही संघटनांना आसामला अस्थिर करायचे आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये दारंग जिल्ह्यात गोरुखुती अतिक्रमण हटाव अभियानाच्या वेळी लोकांना चिथावणी देण्याच्या प्रकरणी या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची विनंती करणारा प्रस्ताव आसाम सरकारने केंद्राकडे पाठवला होता.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! |
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court