
गौहत्ती (आसाम) – आसाम सरकारचे मत आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सी.एफ्.आय.) या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे. मला आशा आणि विश्वास आहे की, भारत सरकार राज्यशासनाच्या विनंतीचा योग्य विचार करेल, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.
Assam CM Himanta Biswa Sarma has indicated that the recent violence in Batadrava was orchestrated by PFI.#Assamhttps://t.co/Eudp30pzA3
— IndiaToday (@IndiaToday) June 2, 2022
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, जर तुम्ही बक्सा जिल्ह्यात गेलात, या दोन्ही संघटनांना आसामला अस्थिर करायचे आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये दारंग जिल्ह्यात गोरुखुती अतिक्रमण हटाव अभियानाच्या वेळी लोकांना चिथावणी देण्याच्या प्रकरणी या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची विनंती करणारा प्रस्ताव आसाम सरकारने केंद्राकडे पाठवला होता.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! |
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !