पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही.

आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार ! – उद्योगपती रतन टाटा

उद्योगपती रतन टाटा यांनी ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, अशी घोषणा केली आहे.

आसाममध्ये आसामी मुसलमानांना मिळणार स्वतंत्र ओळखपत्र !

आसाममध्ये स्वतःचे मूळ असल्याचा दावा करणार्‍या मुसलमानांची ४ गटामध्ये विभागाणी करण्यात आली आहे. गोरिया, मोरिया, देशी आणि जुन्हा मुसलमान अशी विभागणी करण्यात आली असून या सर्वांना स्वतंत्र ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

आसाममध्ये १६ जिहादी आतंकवाद्यांना अटक

आतंकवाद्यांना आता फासावर लटकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

आसाममध्ये कोठडीतून पळालेले २ धर्मांध गोतस्कर चकमकीत ठार

गोतस्करांची उत्तरप्रदेशमध्ये होती ३०० कोटी रुपयांची संपत्ती !

१० वीपर्यंत ‘हिंदी’ विषय अनिवार्य करण्यास ईशान्येकडील राज्यांचा विरोध !

संस्कृत ही सर्वच भाषांची जननी असून ती समृद्ध भाषा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता भारतात संस्कृत अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच भाषाप्रेमींना वाटते !

‘इंस्टाग्राम’वर धर्मांधाची हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याची धमकी !

८० कोटी असलेल्यांना ‘अल्पसंख्य’ म्हणवल्या जाणार्‍या समाजाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळणारा जगातील एकमेव देश भारत !

आसाममधील अनेक जिल्ह्यांत हिंदूच अल्पसंख्य ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाम राज्यात असे अनेक जिल्हे आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यातही काही जिल्ह्यांत हिंदूंची संख्या ५ सहस्रांहूनही अल्प आहे आणि तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. हे माझे वैयक्तिक मत नाही, तर आकडेवारीच तशी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आसामची स्थिती काश्मीरप्रमाणे होणार नाही, हे मुसलमानांनी आम्हाला सांगावे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

राज्यात ३५ टक्के मुसलमान असल्याने त्यांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणता येणार नसल्याचेही प्रतिपादन !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

खासदार अजमल यांची ही मागणी म्हणजे सत्य दडपण्याचाच प्रकार ! अशी असत्याची बाजू घेणारे खासदार कसा कारभार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !