आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

धाराशिव – केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायदे शेतकर्यांना समजावेत, यासाठी त्या कायद्यांचा मराठी अनुवाद लोकांपर्यत पोचवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, मिलिंद पाटील, खंडेराव चौरे, सतीश दंडणाईक आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,

१. केंद्र सरकारने केलेले हे कायदे शेतकरी हिताचे असून शेतकर्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आहेत; मात्र सध्या या कायद्याविषयी भ्रम पसरवण्यात येत आहे, तो भ्रम आणि शंका दूर करण्यासाठीच या तीनही कायद्यांचे मराठीत अनुवाद करणार आहे.
२. करार पद्धतीची शेती शेतकर्यांसाठी ऐच्छिक आहे. एखाद्या आस्थापनासमवेत करार करायचा कि नाही, हा अधिकार शेतकर्यांना आहे. शेतकर्यांच्या भूमीला कुठलाही धक्का या आस्थापनांकडून लागणार नाही.
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम