शाळांमध्ये रामायण आणि महाभारत शिकवणार नाही ! – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’
अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊन काही दिवस झाल्यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आता जाग आली का ? या संदर्भात केंद्र सरकारने देशातील १०० कोटी हिंदूंना योग्य स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !
अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊन काही दिवस झाल्यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आता जाग आली का ? या संदर्भात केंद्र सरकारने देशातील १०० कोटी हिंदूंना योग्य स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !
‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे ! हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. ‘दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाता यावे आणि आपत्काळात श्रद्धावान हिंदू अन् संत यांना साहाय्य करता यावे’, यासाठी या प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात येते. या वर्गांमध्ये ‘वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत रुग्णाला शारीरिक, मानसिक … Read more
‘कोणते विष रुग्णाच्या पोटात गेले आहे’, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. त्या विषाविषयी माहिती देणारे पत्रक उपलब्ध झाल्यास ते वाचा. त्यात विषामुळे बाधा झाल्यास करावयाच्या उपचारांविषयी माहिती मिळू शकते.
भूकंप, भूस्खलन, पूर, वादळ, आग आदी वारंवार उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तींमध्ये आपत्ती निवारण पथकासह शासकीय कर्मचारी आणि राज्यातील नागरिक यांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत.
महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !
महापुरुषांची कौशल्ये आणि धोरण यांचा लाभ युवकांना व्हावा, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात ५ महापुरुषांच्या कार्यकौशल्याचा समावेश करण्यात आला आहे.
शिबिरात पथनाट्य, व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण यांचा समावेश होता. या वेळी ५२ महिला आणि युवक यांनी त्यात सहभाग घेतला.
पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटद्वारे शक्तीशाली आक्रमण केले. या घटनेला २४ घंट्यांहून अधिक काळ लोटला, तरी परिस्थिती इस्रायलच्या नियंत्रणात आलेली नाही.
मदरशांमध्ये राष्ट्रघातकी शिक्षण देऊन मुलांचा बुद्धीभेद केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतांना त्यांना कुत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण दिल्यास त्याचा वापर राष्ट्रविघातक आणि देशविघातक कारवायांसाठी झाला, तर त्यात आश्चर्य ते काय ?
आज आपल्या देशात प्रत्येक चौदाव्या मिनिटाला बलात्कार होतो. साक्षीला भर रस्त्यात चाकूचे अनेक वार करून मारले जाते. त्या वेळी आजूबाजूची माणसे केवळ बघ्याची भूमिका घेतात. या घटनेवरून समाजाची दायित्वशून्यता दिसून येते.