
सोलापूर – सध्या देशभरातील हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. भारतियांनी पाश्चात्त्यांची विकृती अवलंबल्याने हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. हिंदूंना इतिहासकालीन शौर्याचा विसर पडल्याने हिंदु युवकांची भरदिवसा हत्या करण्यात येत आहे. पोलिसांवरील आक्रमणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हिंदूंनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.
अभिप्रायकु. ऋतुजा ढगे (धाराशिव) आणि कु. निलीमा सरवदे (बीड) – व्याख्यान ऐकून पुष्कळ छान वाटले, मनामध्ये उत्साह निर्माण झाला. |
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली