
सोलापूर – सध्या देशभरातील हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. भारतियांनी पाश्चात्त्यांची विकृती अवलंबल्याने हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. हिंदूंना इतिहासकालीन शौर्याचा विसर पडल्याने हिंदु युवकांची भरदिवसा हत्या करण्यात येत आहे. पोलिसांवरील आक्रमणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हिंदूंनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.
अभिप्रायकु. ऋतुजा ढगे (धाराशिव) आणि कु. निलीमा सरवदे (बीड) – व्याख्यान ऐकून पुष्कळ छान वाटले, मनामध्ये उत्साह निर्माण झाला. |
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !