पुसेसावळी (सातारा) येथील दंगलीमध्ये विक्रम पावसकर यांचा हात असल्याचा आरोप खोटा ! – विनायक (अण्णा) पावसकर
वादग्रस्त पोस्ट नेहमी मुसलमान मुलेच का करतात ? पुसेसावळीतील संबंधित युवकांनी ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी काढला आहे ?
वादग्रस्त पोस्ट नेहमी मुसलमान मुलेच का करतात ? पुसेसावळीतील संबंधित युवकांनी ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी काढला आहे ?
वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?
या वेळी त्यांनी हृदयाविकाराचा झटका येणे, चक्कर येऊन पडणे, सर्पदंश होणे, शरिराला इजा होऊन रक्तस्राव होणे यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले
आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला झुल्फिकार बडोदावाला याने कोथरूडमधून अटक केलेल्या २ आतंकवाद्यांच्या साहाय्याने इतर साथीदारांसाठी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर आयोजित केले होते.
या वरिष्ठ विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे, की कनिष्ठ विद्यार्थी त्यांना घाबरून करियर उद़्ध्वस्त होईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.
प्रक्रियेमध्ये अनियमितता, सरकारची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करू, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिहादी आतंकवादी हे मदरशात लपून बसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मदरशांत अनेक अवैध कृत्ये होत असल्याचेही वारंवार समोर येते. असे असूनही सरकार भारतभरातील मदरशांना टाळे का ठोकत नाही, असा प्रश्न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !
भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. तसेच गुप्तचर विभागही अन्वेषण करत आहे. त्यांच्या अन्वेषणातून सीमा हैदर हिला नेपाळमार्गे भारतात पोचण्यासाठी तिसर्या व्यक्तीने साहाय्य केल्याची माहिती मिळाली आहे.
या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.
भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !