मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.
कॅनडातील खलिस्तान्यांच्या कृत्यांवर संपूर्ण आळा घालण्यासाठी भारताने कॅनडा सरकारला दबाव आणणे आवश्यक आहे !
खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पंजाबमध्ये ९, तर हरियाणात एके ठिकाणी धाड टाकली. ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेला होणार्या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या.
जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !
भारतात पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात, हे त्यांना स्थानिक धर्मांधांची फूस असल्यामुळेच, हे लक्षात घ्या !
या स्फोटकांचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.
जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !