संयुक्त राष्ट्रांत चीनकडून पुन्हा एकदा पाकिस्तानी आतंकवाद्याची पाठराखण !
साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला !
साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला !
पंचायत स्तरावरील निवडणुकांसाठी केंद्रीय बलांची नियुक्ती करावी लागते, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे !
निज्जर कॅनडामध्ये राहून बराच काळ पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत होता. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या तो जवळचा होता.
मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?
आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्न कुणी विचारेल का ?
सध्या रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. १६ जून या दिवशी या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
जिहाद हा अखिल भारतीय स्तरावर असल्याने रेल्वेवरील आक्रमणांचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. ‘वन्दे भारत’ रेल्वेगाड्यांवरील आक्रमणे बहुधा जिहाद्यांना अपेक्षित संदेश देण्यात अल्प पडली असावीत. त्यामुळे अधिक प्रमाणात लोकहानी करणारे लक्ष्य शोधण्यात आले.
गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !
येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी येथे शोधमोहिम राबवल्यावर ही चकमक उडाली.
भारतीय तिरंग्याच्या अवमान प्रकरणी होता आरोपी