आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा बंद झाला पाहिजे ! – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !
गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !
जी-२० नंतर ‘एस्.ओ.सी.’चे यशस्वी आयोजन करून भारताने जागतिक स्तरावर दबदबा वाढवणे हे कौतुकास्पद ! विशेष म्हणजे रशिया, चीन, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कीये यांच्या समवेत यंदा १२ वर्षांनंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीसाठी येणार आहेत.
परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.
‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाणार्या प्रत्येक धर्मप्रेमीने केरळमधील हे अराजक थांबवण्यासाठी संघटित व्हावे. ‘जे आजवर घडले, ते यापुढे घडू द्यायचे नाही’, असा निश्चय प्रत्येक हिंदूने करावा.
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे सतत बरळणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
जिहादी आतंकवाद्यांच्या पाठीराख्या काँग्रेसवरच बंदी घाला !
भिंबरगली (राजौरी) आणि पुंछमधील हा भाग ‘साऊथ ऑफ पिर पंजाल’ म्हणजेच पुंछ, अखनौर, राजौरी, जम्मू या भागांत येतो. या भागात गेल्या वर्षभरात कोणतेही आतंकवादी आक्रमण झाले नव्हते. काश्मीरमधील आतंकवादही न्यून झाला असून तो केवळ काश्मीर खोर्यापर्यंत मर्यादित झाला आहे.
पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा