कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्याची हत्या !

निज्जर कॅनडामध्ये राहून बराच काळ पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत होता. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या तो जवळचा होता.

कुकी ख्रिस्‍त्‍यांचा आतंकवाद !

मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?

नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ?

हिंदु राष्ट्राची संकल्पना : सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन याचेच नाव !

सध्या रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. १६ जून या दिवशी या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

‘कोरोमंडल एक्‍सप्रेस’चा अपघात कि आतंकवादी आक्रमण ?

जिहाद हा अखिल भारतीय स्‍तरावर असल्‍याने रेल्‍वेवरील आक्रमणांचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेगाड्यांवरील आक्रमणे बहुधा जिहाद्यांना अपेक्षित संदेश देण्‍यात अल्‍प पडली असावीत. त्‍यामुळे अधिक प्रमाणात लोकहानी करणारे लक्ष्य शोधण्‍यात आले.

कुकी ख्रिस्त्यांनी मणीपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांचे घर पेटवले !

गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !

कुपवाडा येथे ५ पाकिस्तानी आतंकवादी ठार

येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी येथे शोधमोहिम राबवल्यावर ही चकमक उडाली. 

खलिस्तानी समर्थक अवतारसिंह खांडा याचा ब्रिटनमध्ये मृत्यू

भारतीय तिरंग्याच्या अवमान प्रकरणी होता आरोपी

मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ

ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.