पकडण्यात आलेल्या ६ आतंकवाद्यांचा समन्वय करत होता ओसामा याचा काका !
हे आतंकवादी पाटलीपुत्र येथील गांधी सेतू, तसेच सूरत आणि मुंबई येथे घातपात करणार होते.
हे आतंकवादी पाटलीपुत्र येथील गांधी सेतू, तसेच सूरत आणि मुंबई येथे घातपात करणार होते.
आतंकवादाला जेथून शिक्षण मिळते त्यावर आघात केला पाहिजे. अशी कुठली विचारसरणी आहे, हे उघड करून त्याविरोधात देशात चर्चा घडवून आणली पाहिजे, हे तरी सरकारने पुढील एक वर्षांत करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
पाकव्याप्त काश्मीर मोकळे करण्याची मागणी करून पाक ते मोकळे करणार नाही, तर भारताला सैनिकी कारवाई करूनच ते मोकळे करावे लागणार आहे !
आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसण्याच्या आधीच भारताने त्यांचे तळ कायमचे नष्ट करावेत !
ब्रिटनच्या खासदाराला जे समजते, ते भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकारण्यांना आणि त्यांच्या पक्षांना का कळत नाही ?
३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक !
बायडेन पुढे म्हणाले की, आम्हाला आतंकवादाचे दंश ठाऊक आहेत. आमच्याविरुद्ध जे आतंकवादी कृत्ये करतील, त्यांचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका असेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोर्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही.
पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता