पाकिस्तान आतंकवाद पसरवणारा सर्वांत मोठा गुन्हेगार ! – संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा फटकारले
भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट म्हणाल्या की, सर्व सदस्य देशांनी आतंकवादाच्या विरोधातील त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.
भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट म्हणाल्या की, सर्व सदस्य देशांनी आतंकवादाच्या विरोधातील त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !
काही जणांना कह्यात घेऊन समवेत नेले !
पाकच्या जोरावर उड्या मारणारे खलिस्तानी याविषयी का गप्प आहेत ?
पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.
अशा शाब्दिक फटकारण्याचा कोडग्या पाकवर काहीही परिणाम होत नसल्याने भारताने त्याला शस्त्रांच्या भाषेत धडा शिकवून भारतातील आतंकवादाची समस्या कायमची संपवावी !
पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले.
पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल !
‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानने नवीन सरकारची सूत्रे हातात घेतली आहेत. तालिबानच्या हंगामी सरकारला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हटले पाहिजे; कारण या सरकारमध्ये आतंकवाद्यांकडेच मंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. यातील बहुतांश आतंकवादी पूर्वी सोव्हिएत युनियन आणि नंतर अमेरिका यांच्याशी लढले आहेत. त्यांनी अनेक लढाया केल्या, क्रूर कृत्ये केली आणि आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षादलाकडून ‘येथे आणखी आतंकवादी लपले आहेत का ?’, हे शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे.
भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !