काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !
हे सांगायला काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना इतकी वर्षे का लागली ? त्याच वेळी त्यांनी हे का सांगितले नाही ? आता स्वतःचे पुस्तक विकले जावे; म्हणून ते असे सांगत आहेत, हेच स्पष्ट होते ! – संपादक

नवी देहली – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलायला हवी होती. ती प्रत्यक्ष कारवाई करण्याची वेळ होती. पाकिस्तानसारखा एक देश निर्दोष लोकांचा नरसंहार करतो आणि त्याला पश्चातापसुद्धा होत नाही. यानंतरही आपण संयम बाळगत असू, तर हे दुर्बलतेचे लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात तत्कालीन काँग्रेस सरकारवर केली. या आक्रमणात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक लोक घायाळ झाली होते.
Manish Tewari slams UPA govt’s response to 26/11 attack: ‘Restraint a sign of weakness’ https://t.co/j6XeNd45GF
— Republic (@republic) November 23, 2021
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण