काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !
हे सांगायला काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना इतकी वर्षे का लागली ? त्याच वेळी त्यांनी हे का सांगितले नाही ? आता स्वतःचे पुस्तक विकले जावे; म्हणून ते असे सांगत आहेत, हेच स्पष्ट होते ! – संपादक

नवी देहली – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलायला हवी होती. ती प्रत्यक्ष कारवाई करण्याची वेळ होती. पाकिस्तानसारखा एक देश निर्दोष लोकांचा नरसंहार करतो आणि त्याला पश्चातापसुद्धा होत नाही. यानंतरही आपण संयम बाळगत असू, तर हे दुर्बलतेचे लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात तत्कालीन काँग्रेस सरकारवर केली. या आक्रमणात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक लोक घायाळ झाली होते.
Manish Tewari slams UPA govt’s response to 26/11 attack: ‘Restraint a sign of weakness’ https://t.co/j6XeNd45GF
— Republic (@republic) November 23, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
संपादकीय : मनसुबे उघड !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय