अफगाणिस्तानात ४ दिवसांत चौथा भूकंप
अफगाणिस्तानमध्ये गेल्या ४ दिवसांत ४ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. ११ ऑक्टोबर या दिवशी पश्चिम अफगाणिस्तान येथे ६.३ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या ४ दिवसांत ४ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. ११ ऑक्टोबर या दिवशी पश्चिम अफगाणिस्तान येथे ६.३ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला.
२-३ मास शहरातील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असण्याला उत्तरदायी कोण ? अशांवर कारवाई व्हायला हवी !
देशातील एकेका मंदिरात अशा प्रकारचे पालट आता करावे लागत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर देशातील सर्वच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर नियम असतील !
प्रत्येक राज्याने स्वतंत्रपणे असा आदेश देण्याऐवजी केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी असा आदेश देऊन पडताळणी करावी !
एका सामाजिक कार्यकर्तीचा ‘राज्यात ‘रेडलाईट’ क्षेत्र असल्यास महिला आणि तरुणी सुरक्षित रहातात. ‘रेडलाईट’ क्षेत्र ही समाजाची ढाल आहे’, हा युक्तीवाद समाजासाठी किती घातक आहे ? याविषयी डॉ. रूपेश पाटकर यांनी सोदाहरण माहिती दिली.
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून तरुण पिढी भ्रमणभाषच्या इतकी आहारी गेली आहे की, या तरुणांना त्याचे एक प्रकारे व्यसनच जडले आहे. आज प्रत्येक तरुणाकडे ‘स्मार्टफोन’ आहे. त्यामध्ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे ‘ऑनलाईन’ खेळ (गेम) असतात. या खेळांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे…
सूक्ष्मजगताचे काडीचेही ज्ञान नसलेले अंनिसवाले याला अंधश्रद्धा म्हणतात. खरे जिज्ञासू मात्र याचे संशोधन करतात. त्यामुळे ‘खरे अंधश्रद्ध कोण ?’, हे जनतेनेच ओळखावे !
अनैतिक व्यवसायांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल ? पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? राज्यात चालणारे असे अनैतिक व्यवहार कायमचे बंद होण्यासाठी आता जनतेनेच जागृत आणि सतर्क रहाण्याची वेळ आली आहे !
बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !
सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.