गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.

नरक चतुर्दशी

मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.

नरकासुराचा (भौमासुराचा) वध        

नरकासुराचा वध आश्विन शुक्ल चतुर्दशीला करून श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्या आणि देवता यांना नरकासुराच्या भयापासून मुक्त केले.

आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !

हिदूंच्या देवतांचा अवमान रोखा !

 केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात !

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे ऋषी सुनक यांनी घेतले भगवान श्रीकृष्णाचे दर्शन

सुनक यांनी वारंवार ‘मी हिंदु असून त्याचा मला अभिमान आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतली होती.

श्रीकृष्णाशी संबंधित ऋषी, भक्त आणि संत

वसुदेव, देवकी, यशोदा, नंदराजा, बलराम, राधा, गोपी, सुदामा, अर्जुन, अक्रूर, उद्धव, भीष्माचार्य, विदुर, असे श्रीकृष्णाचे अनेक भक्त होते.