बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेकडे भारत पहात आहे ! – Sheikh Hasina
भारत सध्यातरी केवळ पहात आहे, असेच दिसत आहे. भारताच्या ठिकाणी इस्रायल असता आणि हिंदूंच्या ठिकाणी ज्यू असते, तर चित्र वेगळे असते, हे कुणीही नाकारू शकणार नाही !
भारत सध्यातरी केवळ पहात आहे, असेच दिसत आहे. भारताच्या ठिकाणी इस्रायल असता आणि हिंदूंच्या ठिकाणी ज्यू असते, तर चित्र वेगळे असते, हे कुणीही नाकारू शकणार नाही !
ज्या प्रकारे भारताने वर्ष १९७१ मध्ये हस्तक्षेप करत सैनिकी कारवाई करून बांगलादेशाची निर्मिती केली, तशीच कृती भारताने आता बांगलादेशाला भारताशी जोडण्यासाठी आणि तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी करणे अपरिहार्य झाले आहे !
बांगलादेश म्हणजे दुसरे पाकिस्तान होत असल्याने भारताला आता पाक, चीन आणि बांगलादेश अशा ३ आघाड्यांवर लढावे लागणार आहे ! यासाठी भारतीय जनता सिद्ध आहे का ?
भारतीय दूतावासावर आक्रमणाचा प्रयत्न म्हणजे भारतावर आक्रमणाचा प्रयत्न असून भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले पाहिजे. जर भारत आताही निष्क्रीय राहिला, तर ही स्थिती दिवसेंदिवस अधिक कठीण होणार, हे स्पष्ट आहे !
भारत बांगलादेशातील स्थितीच्या संदर्भात गेल्या दीड वर्षांपासून केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. याचा परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत, हेच वाझेद सांगत आहेत. आतातरी भारत कृतीशील होऊन काही करील का ?
हिंदुस्तान टाइम्स नेतृत्व संमेलनात परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना शेख हसीना यांचा भारतात रहाण्याचा कलावधी विचारला असता त्यांनी असे सांगितले.
शेख हसीना यांच्या काळातील इन्स्पेक्टर जनरल (महानिरीक्षक) यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले आणि त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये खळबळ उडाली आहे.
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या कथित उठावाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी हत्येला प्रवृत्त करणे आणि हत्येचा आदेश देणे, असे आरोप ठेवण्यात आले होते.
अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांची भारतविरोधी भूमिका त्यांची निर्बलता आणि अस्थिर कारभार दाखवते. ते धर्मांध गटांच्या पाठबळावर उभे असलेले अनिर्वाचित शासक आहेत.
चीन भारताचा उघड शत्रू, तर अमेरिका त्यापेक्षा अधिक घातक शत्रू आहे, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक ! आज संकट बांगलादेशावर आहे; पण उद्या त्याचे परिणाम भारतावर होणार आहेत, हे लक्षात घेऊन अगोदरच कृती करणे, यातच देशहित आहे !