सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘तुम्ही चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असून तुमचे कार्य स्वयंभू आहे.’’
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘तुम्ही चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असून तुमचे कार्य स्वयंभू आहे.’’
औरंगजेबासारख्या क्रूर आणि धर्मांध शासकाला सहिष्णुतेचे अन् धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड जुलै २०२३ मध्ये फ्रान्समध्ये भयंकर दंगल घडवून …..
कोणताही पक्ष आणि संप्रदाय असला, तरी आपण सर्व हिंदुस्थानचे म्हणून एक आहोत. महाराष्ट्रातील मराठा समाजात हिंदुस्थानचा प्राण आहे. आरक्षणाची समस्या १०० टक्के सुटणार आहे. हे आरक्षणाचे सूत्र लबाड राजकीय लोकांमुळे रेंगाळले आहे….
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more
श्री दुर्गामाता, गोमाता उपासना यांची उपासना म्हणजेच भारतमातेची उपासना होय. निसर्गात ज्याप्रकारे विविधता आहे, तशाच प्रकारे आपला देशही बहुविध भाषांचा देश आहे. असे असले, तरी हिंदु समाजाची एकवाक्यता-एकसंघता हे हिंदु समाजाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
सांगली येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !
श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला यावी, यासाठी माझे आयुष्य पणाला लावून काम करण्याची इच्छा आहे.
श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला द्यावी…
‘जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे भारत होय’, असे थोर देशभक्त इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे.
संत तुकाराम महाराज यांनी ३ सहस्र ८७२ अभंग लिहिले असून सगळे उत्स्फूर्त आहेत. त्यातील एका अभंगात संत तुकोबाराय म्हणतात ‘पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें ॥’ याचा अर्थ परस्त्री ही माता रुक्मिणीसमान आहे, असे ते सांगतात.