पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !
केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.
केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.
धार्मिक आणि ज्योतिषतज्ञ प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २ वाजता वयाच्या ९६ व्या वर्षी देहत्याग केला. तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.
पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.
२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला गांधी मैदान ते पंचगंगा नदीघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘जमियत’च्या ‘सद्भावना संमेलना’त मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला आणि ॐ एकच आहे’, असे विधान केल्यावर उपस्थित जैन मुनी लोकेश यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला.