मायेतून अलिप्त झालेल्या आणि अंतर्मनाची साधना चालू असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करणार्‍या रामनाथी आश्रमातील दिवंगत साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (वय ७५ वर्षे) यांचे २० एप्रिल २०२० या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. या लेखात श्री. कुलकर्णी आणि कु. तृप्ती यांची गुणवैशिष्ट्ये अन् सौ. सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूपूर्वी संतांनी घेतलेल्या भेटी याविषयीचा पुढील भाग पाहूया. (भाग १२)  

‘कोरोना’ महासंकट ठरो राष्ट्रीय इष्टापत्ती ।

दुचाकी-चारचाकी चालवणारा ज्या अर्थी कुणी आहे । त्या अर्थी या प्रचंड विश्‍वाचा चालक निश्‍चितच कुणीतरी आहे ॥
एवढे न्यूनतम भान ठेवा अन् शरण जा त्या विश्‍वचालकाला । अन् वाढवा ईशभक्तीची शक्ती, जी नष्ट करील ‘कोरोना’ला॥

‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर ‘एक कुटुंबीय’ म्हणून सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे सद्गुरु सिरियाक वाले यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पुण्यातील साधक श्री. प्रताप कापडीया यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावरील ‘ऑनलाईन सत्संगा’चा ६८० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘आदित्यहृदय स्तोत्र’ ऐकल्यावर श्‍वसनाचा होणारा त्रास आणि जाणवणारी अस्वस्थता दूर होणे

‘२०.११.२०१९ या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला अकस्मात् श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. मला दम्याचा त्रास असल्यामुळे ‘हा त्रास दम्यामुळे होत आहे’, असे मला वाटले; मात्र या वेळी मला थकवा आणि वेगळीच अस्वस्थता जाणवत होती.

उपजतच देवाची आणि साधना करण्याची ओढ असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. करुणा मुळे (वय १५ वर्षे) !

करुणा १ वर्ष ४ मासांची असतांना एकदा ती खेळतांना पलंगाखाली गेली आणि ५ मिनिटांनी बाहेर आली. तिच्या हातात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ ही पिवळी लहान नामपट्टी होती.

फोंडा (गोवा) येथील साधक श्री. राजेंद्र नाईक यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी नाईक यांनी विविध माध्यमांतून अनुभवलेले देवाचे साहाय्य !

७.७.२०१८ या दिवशी माझे यजमान श्री. राजेंद्र नाईक एका लग्न समारंभासाठी चारचाकी घेऊन गेले होते. तेथे जेवण झाल्यानंतर घरी परत येतांना वाटेत त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला.

शबरीसारखी उत्कट भक्ती करून आणि स्वतःतील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करून श्रीरामनवमीला अंतरात रामराज्य अनुभवूया !

प.पू. गुरुदेवांनी साधकांना साधना करत असतांना ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि समाजात धर्माची पुनर्स्थापना करणे, म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे’ ही २ ध्येये दिली आहेत. त्यासाठी प.पू. गुरुदेव साधकांना दिशा देत आहेत. प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘हे हिंदु राष्ट्र आदर्श…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले          

परात्पर गुरुदेवांच्या चरणी किती मानावी कृतज्ञता ।

सूत्रसंचालन करणार्‍या साधकांमध्ये जाणवत होता शून्य अहंकार ।
परात्पर गुरुदेव वाटत होते, स्वयं श्रीविष्णूचा अवतार ॥ १ ॥