राष्‍ट्रध्‍वजाचे चित्र छापलेल्‍या वस्‍तूंच्‍या उत्‍पादकांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – राष्‍ट्रप्रेमींची मागणी

१५ ऑगस्‍ट या देशाच्‍या स्‍वातंत्र्यदिनाच्‍या दिवशी अनेक ठिकाणी प्‍लास्‍टिक आणि कागदी राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. हेच राष्‍ट्रध्‍वज दुसर्‍या दिवशी कचर्‍यामध्‍ये किंवा नाल्‍यासह इतरत्र पडलेले आढळतात.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या उपक्रमाला नाशिक येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

या निवेदनाद्वारे शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन आणि विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी, आशा मागण्या करण्यात आल्या.

राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करावी !

वणी, आर्णी, दिग्रस येथेही स्थानिक तहसीलदार आणि पोलीस ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना दिल्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोलावण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्‍ह्यातील प्रशासकीय कार्यालय, तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन !

शासनाने बंदी घातलेले प्‍लास्‍टिकचे ध्‍वज विक्री करणार्‍या विक्रेत्‍यांवर कारवाई करून राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे, तसेच भोर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस प्रशासन यांना देण्‍यात आले.

प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे. त्‍याचसमवेत राष्‍ट्रध्‍वजाचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी अशा विक्रेत्‍यांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत.

वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.

‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडपणारा ‘वक्फ’ कायदा रहित करा !

हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडप करणारा वक्‍फ कायदा रहित करा ! 

वक्‍फ कायद्याद्वारे वक्‍फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्‍हे, तर अन्‍य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्‍याचा अधिकार आहे, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्‍य समाजातील विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासाठी कोल्‍हापूर येथे स्‍थापन केलेल्‍या ‘द मोहामेडन एज्‍युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्‍याची प्रक्रिया वक्‍फ बोर्डाने चालू केली आहे.