पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयीचे कायदे अन्यायकारक !
पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी लागू असलेले कायदे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट भेदभाव करणारे ठरले आहेत.
पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी लागू असलेले कायदे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट भेदभाव करणारे ठरले आहेत.
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचा कायदा असूनही उद्दाम धर्मांध हिंदु मुलींची फसवणूक करतच आहेत. यावरून त्यांच्यात धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !
आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितले की, ज्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्या खासदार आणि आमदार यांच्या विरोधातील खटले स्वतंत्र न्यायालयामध्ये चालवले जावेत. प्रशासन हे लाचखोर आणि सत्ताधारी यांच्या इशाऱ्यावर चालते. आता न्यायव्यवस्थेची ही स्थिती असेल, तर यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमात्र उपाय आहे.’
शेख याने आपल्या पदाचा गैरवापर करून मूकबधिर लोकांचे धर्मांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतरीत करून भारताच्या विरोधात युद्ध छेडण्याचा आरोप असलेल्या इरफान शेख याला जामीन देण्यास नकार दिला आहे. इरफान केंद्र सरकारचा कर्मचारी आहे.
जर भारतात मुसलमान पंतप्रधान झाला, तर पुढील २० वर्षांत ५० टक्के हिंदूंना धर्मांतर करावे लागेल. ४० टक्के हिंदू मारले जातील. हे घडू द्यायचे नसेल, तर आपल्याला पुरुषार्थ दाखवावा लागेल.
ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्चर्य ?
तमिळनाडूतील ख्रिस्तीधार्जिणे स्टॅलीन सरकार संबंधित रुग्णालयावर काहीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! यासाठी आता हिंदूंनीच संघटित होऊन सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !
ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते.