‘भ्रष्टाचारी अभय योजना’ ही नवीन योजना आहे का? – उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने अनेक योजना चालू आहेत. तशी त्यांनी आता नवीन ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ काढली आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी भाजपमध्ये यावे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघात महायुतीच लढणार ! – उपमुख्यमंत्री फडणवीस

सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पहाणी केली.

मुरुड (तालुका दापोली) येथील ‘साई रिसॉर्ट’ ४ आठवड्यांत पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

या रिसॉर्टच्या बांधकामात अनेक त्रुटी आणि नियमभंग झाल्याने रिसॉर्ट पाडण्याचे आदेश येथील जिल्ह्याधिकारी यांनी दिले होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

जागतिक महिला दिनानिमित्त ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळ्या’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर हिचा सत्कार करण्यात आला.

मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल ! – पालकमंत्री उदय सामंत

मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कुणीही बेरोजगार रहाणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान कालातीत ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करून अन्याय आणि अत्याचार यांपासून समाजमुक्त करण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरीत झालेल्या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’त मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार !

अधिवेशनात जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी असे ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. ॐ चा उच्चार करून मांडण्यात आलेले ठराव एकमताने संमत करून शासनाकडे पाठवण्यात आले.

रावणाचे उदात्तीकरण थांबवायला हवे ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

रत्नागिरी येथे चालू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव ! रत्नागिरी – रावणाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले. येथील प्रमोद महाजन संकुल मैदानात चालू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रामकथेवर ते विवेचन करत होते. ह.भ.प. चारुदत्त आफळे … Read more

डिझेल परताव्यापोटी रत्नागिरी जिल्ह्याला ७ कोटी ७३ लाख रुपये संमत

राज्यशासनाने जिल्ह्यासाठी डिझेल परताव्यापोटी ७ कोटी ७३ लाख १४ सहस्र रुपये संमत केले आहेत. त्यामुळे येथील मासेमारांना दिलासा मिळाला आहे.

होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर ८ विशेष गाड्या

कोकणात होळी सणाला अनेक मुंबईकर गावी येत असतात, याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवणार आहे.