समान नागरी कायदा नसलेला देश ‘सेक्युलर’ कसा ? – स्वामी गोविंददेव गिरी महाराज
सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव नाही. समान नागरी कायदा नसणे, हे रानटीपणाचे लक्षण आहे.
सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव नाही. समान नागरी कायदा नसणे, हे रानटीपणाचे लक्षण आहे.
ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्चर्य ?
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे कार्य चालू आहे. या ठिकाणी कुंडई, गोवा येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पिठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी नुकतीच भेट दिली.
अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे खोटे आरोप काही विघातक शक्तींकडून करण्यात येत आहेत.
श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’.अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
कोरोना महामारीमुळे यंदा श्रीरामनवमी उत्सवावर निर्बंध येण्याची दाट शक्यता आहे. तरी कोरोना महामारी संपवण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन श्रीराम सेनाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
श्रीरामजन्मभूमीप्रमाणेच मोगल काळात धर्मांधांनी काशी आणि मथुरा येथील मुख्य मंदिरांच्या ठिकाणीही मशिदी बांधल्या आहेत, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अशीच मागणी किंवा आग्रह धर्मांधांनी पाडलेल्या इतर मंदिराच्या संदर्भात झाली, तर ‘आपले कसे होणार ?’, या धास्तीने काँग्रेसने हा कायदा संमत केला.