‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अकरावीची प्रवेशप्रक्रिया चालू ! – दिनकर टेमकर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक
अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील.
अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील.
राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !
महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.
२६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे.
हेतुपुरस्सर कर्ज बुडवणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कर्ज थकविणार्यांना निवडणुकीस उभे रहाण्यास प्रतिबंध करावा
‘क्राईम चेक टाईम’ या वेबपोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून २ पत्रकारांनी हॉटेल मालकाला तुम्ही अवैधरीत्या मद्य विक्री करत आहात. तेव्हा हे प्रकरण मिटवण्यासाठी १ सहस्र रुपये देण्याची मागणी केली…..
‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र
समता, प्रेम, सामंजस्य आणि बंधुभाव हे खर्या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.