
पुणे, १९ जुलै – जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्याचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा, तसेच संत साहित्य हे पाठांतराचे नाही तर आचरणाचे शिक्षण आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले. ते ‘एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेत भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘भारतीय संत गौण का ?’ या विषयावरील सत्रात बोलत होते.
डॉ. अभय टिळक पुढे म्हणाले की, प्रतिदिनच्या जीवनात संतांचे विचार डोकावतात का ? हे सर्वांनी पहावे. तसेच समता, प्रेम, सामंजस्य आणि बंधुभाव हे खर्या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !