अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

वाल्हेकरवाडी (पिंपरी) येथील रुग्णालय इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी

महापालिकेची वाल्हेकरवाडी सेक्टर ३२ येथील रुग्णालय आणि व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित अन् धोकादायक आहे.

महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक ! – अश्विनी कांबळे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी

कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास अधिनियमांतर्गत लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक बॉक्स (शीबॉक्स- एस्.एच्.ई. बॉक्स) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर आपली तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंची वोट बँक सिद्ध केली’, या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक !

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) अपव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शासन निर्णयातील त्रुटींमुळे प्राचार्यांची पदावनती !

वेतनासह निवृत्तीनंतर भविष्यनिर्वाह भत्त्यासंदर्भात तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागणार !

पुणे येथील दरोडा आणि हत्याप्रकरणी २४ वर्षांनी आरोपीस फाशीची शिक्षा !

विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?

राज्यातील १६६ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे अद्याप निलंबन नाही

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

पिसोळी (पुणे) येथील वनविभागाच्‍या जागेवर असलेली द्वारकाधीश गोशाळा पाडली !

अनेक गडकोटांवर अन्‍य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्‍यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्‍या गोशाळा, मंदिरे यांवर कारवाई केली जाते !