पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग !

या घटनेत रेल्वेचे आणखी २ डब्बे जळले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थे’च्या कार्याची सखोल चौकशी व्हावी ! – डॉ. नीलेश लोणकर

राजकीय आणि प्रशासकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे नियोजित असणारा निषेध मोर्चा होऊ शकला नाही. त्यामुळे केडगाव पोलीस चौकीसमोर या घटनेचा निषेध करत हिंदु समाजाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

आपल्या रक्तामध्ये जातीपातीचे राजकारण भिनले आहे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महापुरुष आपल्या रक्तात भिनण्याऐवजी जातीपातीचे राजकारण आपल्यामध्ये भिनले आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये येथे निवेदन !

स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! ‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृती असून युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे.

‘राजगडा’वरील ‘राजसदर’च्या दुरुस्तीचे काम निधीअभावी बंद

राज्य सरकार गडकोटांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये संमत केल्याचे घोषित करते; मात्र प्रत्यक्षामध्ये तो निधी समयमर्यादेत विकासकामांना मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील ‘राजगडा’वरील ‘पद्मावती माची’वरील…

भारतीय सैन्यावर टीका करणार्‍या ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध !

चित्रपटाचे स्क्रिनिंग होत असतांनाच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा देत प्रवेशद्वारासमोर गोंधळ घातला.

ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषामध्ये ‘आळंदी क्षेत्र प्रदक्षिणा’ पूर्ण !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’निमित्त १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजता ‘आळंदी क्षेत्र प्रदक्षिणा’ करण्यास प्रारंभ करण्यात आला.

अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु धर्म, हिंदु धर्मातील ग्रंथ आणि त्या ग्रंथांमध्ये असलेले ज्ञान लोकांपर्यंत पोचत आहे ! – राहुल सोलापूरकर, अभिनेते

‘हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे’, असे आपण म्हणतो; पण एकही संस्थापक नसलेला, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव धर्म हिंदु हा नुसता धर्म नसून जगण्याची पद्धती आहे.

आळंदी (पुणे) येथील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली !

इंद्रायणी नदीकाठच्या गावांतील मैलामिश्रित सांडपाणी, तसेच कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस दिसून येतो.

पुणे येथे ‘निर्भय बनो’ या सभेच्या आयोजकांसह २५० जणांवर गुन्हा नोंद ! 

वागळे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले होते. त्यांनी पोलीस संरक्षण घेतले नाही. ते कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कुणीतरी दगडफेक केली. त्यामुळे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल.