नन आणि पाद्री यांच्या वेतनातून कर घेतला गेला पाहिजे ! – केरळ उच्च न्यायालयाचा आदेश

प्रत्येक कमावत्या भारतियाने कर हा भरलाच पाहिजे. या करातूनच देशाचा कारभार चालवला जातो. त्याला पाद्री आणि नन वेगळे कसे ठरू शकतात ? ‘त्यांना कर द्यायचा नसेल, तर त्यांनी या देशात राहू नये’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ?

बलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

२० वर्षांच्या शिक्षेत यामुळे सूट मिळेल, असा विचार करून पाद्री पीडितेशी विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून लक्षात येते !

महिलेवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या पाद्य्राला अटक !

हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !

कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली हिंदु कुटुंबाकडून ८० सहस्र रुपये उकळणार्‍या पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा बातम्या तथाकथित ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे दडपतात आणि अंनिसवाले भोंदू ख्रिस्ती पाद्य्रांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पाद्य्रासह चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा प्रकरणात चुकून एखाद्या पुजार्‍याचे नाव आले असते, तर एव्हाना प्रसारमाध्यमांनी जगभर बोभाटा केला असता. आता ते मूळ गिळून गप्प आहेत. यावरून भारतातील बहुतांश प्रसारमध्यमे ख्रिस्तीधार्जिणी आहेत, हेच स्पष्ट होते !

डॉ. जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांच्या मुखवट्यामागील पाद्री

डॉ. जयलाल यांनी ‘कोरोना साथीमध्ये ख्रिस्ती पंथानेच जगाला तारले’, असे भासवण्याचा प्रयत्न करणे

फ्रान्समध्ये पाद्रयांनी १० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा अंदाज

अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी मूग गिळून गप्प बसलेले असतात ! प्रेम आणि शांती यांचे पुजारी असलेल्या पाद्रयांचे वासनांध स्वरूप ! असे पाद्री शांती आणि सहिष्णुता यांच्या गप्पा मारतात, हे संतापजनक !

खोटी सामाजिक संस्था स्थापन करून विदेशातून धन गोळा करणार्‍या पाद्रयासह ११ जणांवर गुन्हा नोंद

पाद्रयांची गुन्हेगारी वृत्ती ! अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे मौन बागळतात !

व्हॅटिकनचे पोकळ वासे !

आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक होय !

(म्हणे) ‘साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका, त्यांच्यासारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते

क्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !