पाद्य्राकडून प्रार्थनासभेत उपस्थित हिंदूंना घरातील देवतांची चित्रे फेकून देण्याचे आवाहन !
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचे अपलाभ ख्रिस्ती घेत आहेत, हे सरकारला कधी कळणार ?
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचे अपलाभ ख्रिस्ती घेत आहेत, हे सरकारला कधी कळणार ?
इमाम आणि पाद्री यांना असे वेतन देणे, हा शासनपुरस्कृत दरोडाच आहे, असेच म्हणावे लागेल. यावरून आपल्या देशातील सर्वधर्मसमभाव किती ढोंगी आहे, हे अधोरेखित होते. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी कंबर कसून वैध मार्गांनी लढा देण्याला पर्याय उरलेला नाही !
‘जगभरात दया, क्षमा आणि शांती यांचे ठेकेदार बनलेले ख्रिस्ती, प्रभु येशूच्या नावावर किती पापकर्म करतात, याची कोणतीही सीमा नाही. तसे ख्रिस्तीयतचे म्हणणे आहे की, ‘तुम्ही कितीही सत्कर्म करा, जनहिताचे कार्य करा… परंतु तुम्ही प्रभु येशूला शरण आला नाहीत, तर पापीच रहाल आणि तुम्हाला नरकाच्या अग्नीमध्ये जळावेच लागेल.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंचे धर्मांतर होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाहीत ! सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, तसेच अशा चर्चांवर बंदी घालावी !
हिंदु धर्माला ‘धर्मद्वेषा’च्या चष्म्यातून पहाणारे ख्रिस्ती धर्मातील अपप्रकारांविषयी काहीच का बोलत नाहीत ? यातूनच त्यांचा ख्रिस्तीधार्जिणेपणा उघड होतो, हेच खरे ! हिंदु पुजार्यांच्या संदर्भात प्रत्येक स्तरावर विरोधात्मक भूमिका घेतली जाते; पण पाद्रयांची कोणतीही कृती ही समर्थनीय ठरवली जाते. ही धर्मद्वेषी मानसिकताच अशा घटनांचे मूळ आहे !
हे आहे ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! यावर भारतातील प्रसारमाध्यमे, कथित निधर्मीवादी आणि ‘ख्रिस्त्यांना शांतीप्रेमी म्हणवणारे’ पुरो(अधो)गामीवाले काही बोलतील का ?
भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?
अशा वासनांधांच्या बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात आणि हिंदूंच्या साधू-संतांवरील आरोपाच्या बातम्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देतात !
‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे (सी.एन्.आय.) मॉडरेटर आणि ख्रिस्ती पाद्री पी.सी. सिंग यांनी तब्बल १ सहस्र कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आणि आतंकवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !