इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार ! – पंतप्रधान
मोदी यांनी म्हटले आहे की, २३ जानेवारी या दिवशी नेताजी बोस यांची १२५ वी जयंती आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारत ऋणी असल्याचे प्रतीक असणार आहे.
मोदी यांनी म्हटले आहे की, २३ जानेवारी या दिवशी नेताजी बोस यांची १२५ वी जयंती आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारत ऋणी असल्याचे प्रतीक असणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दाचे प्रकरण
पाकव्याप्त काश्मीरमधील एक मोठा घटक भारताच्या बाजूने आहे. याचा लाभ उठवत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी भारताने पावले उचलावीत !
१८ जानेवारी या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. भंडारा येथे काही नागरिकांशी संवाद साधतांना पटोले यांनी ‘मी मोदी यांना शिव्या देऊ शकतो. मारू शकतो’, असे वक्तव्य केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने १८ जानेवारी या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करावा लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा निःपात न केल्यामुळेच त्यांचे दुःसाहस वाढत चालले आहे, हे यातून दिसून येते. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
माजी पोलीस महासंचालक दीक्षित यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अतीमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व पार पाडले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे राहिली ? या प्रकरणाविषयी त्यांचे म्हणणे येथे देत आहोत.
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण