रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !
रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते.
रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते.
भारताने रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात तटस्थ भूमिका घेतल्यानंतरही अशा प्रकारचे विधान अमेरिकेच्या खासदाराकडून करणे महत्त्वाचे मानले जात आहे.
धर्मांधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रती किती द्वेष आहे, हेच यातून दिसून येते ! अशांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक !
रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेले युद्ध हे भारतात मोगलांनी राजपूतांच्या विरोधात घडवलेल्या नरसंहारासारखे आहे, असे विधान युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.
रशियाचे सैन्य वेगाने कीवकडे आगेकूच करत असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमात २७ फेब्रुवारी या दिवशी बोलतांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने सर्व मराठी नागरिकांना मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या.
‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात’, असे सांगत हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. संघटित प्रयत्नांद्वारेच चर्चेमधून वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत !
या मार्गिकांमुळे आता रेल्वेप्रवास अधिक जलदगतीने होणार असून मध्य रेल्वे मार्गावर ३६ नव्या लोकल गाड्या चालू होत असल्याची घोषणा त्यांनी केली, तर काही वर्षांत ४०० ‘वन्दे भारत ट्रेन’ चालू करणार असल्याचे सांगितले.