युवकांनो, वर्ष २०४७ मधील ‘समृद्ध भारत’ पहाण्यासाठी आतापासून उत्साहाने प्रयत्न करा ! – पंतप्रधान
आज भारत ‘स्टार्टअप’च्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्वास आहे !