काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !
पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !
पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !
येत्या २६ जानेवारीला असणार्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्हायला हवे.
भारतातील गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलींचा ठपका भारताचे पंतप्रधान आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवणारा २ भागांचा माहितीपट बीबीसीने प्रसारित केला होता. या प्रकरणी बीबीसीवर टीकेची झोड उठली आहे.
जे खोटे आहे त्यावर बंदी घातलीच पाहिजे आणि जे सत्य आहे, ते जगासमोर मांडलेच पाहिजे ! याच्या उलट जर ओवैसी मागणी करत असतील, तर ते कसे मान्य करता येणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे येथे सभा झाली. या वेळी पोलिसांनी सभास्थळावरून दोघाना अटक केली. त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे पिस्तुलासह चार काडतुसेही सापडली आहेत.
कठीण काळात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडून मिळालेल्या ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या मोठ्या साहाय्यामुळे आम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकलो, असे सांगत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
पाकिस्तानी वंशाच्या मुसलमान खासदाराला काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंचा वंशसंहार केला, ते दिसत नाही, हे लक्षात घ्या !
जे लोक चिंता करतात, त्यांचे जीवन तणावग्रस्त असते. जे काम आपण करत आहोत, ते भयमुक्त होऊन करायला हवे. ‘वॉरियर्स’ होणे म्हणजे आपण प्रथम भयमुक्त होणे होय.
शहरांच्या विकासासाठी सामर्थ्य आणि इच्छाशक्ती यांची कोणतीही न्यूनता केंद्रशासनामध्ये नाही; परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही.
बीबीसी म्हणजे हिंदुद्वेषी, भारतद्वेषी वृत्तवाहिनी, असेच समीकरण आहे. त्यामुळे तिच्याकडून याहून वेगळे काही होणे शक्य नाही ! अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्य !