|

नवी देहली – मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष सरकारला लोकसभा अन् राज्यसभा येथे घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ९ ऑगस्टला दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत म्हटले की, पंतप्रधान मणीपूरला भारताचा भाग मानीत नाहीत. त्यामुळे ते अजूनही मणीपूरला गेलेले नाहीत. तुम्ही मणीपूरमध्ये ‘भारतमाते’ची हत्या केली आहे. तुम्ही विश्वासघातकी आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षण करू शकत नाही.
संसद में अविश्वास प्रस्ताव पर चर्चा के दौरान कांग्रेस नेता राहुल गांधी ने केंद्र सरकार पर जमकर हमला बोला. #NoConfidenceMotion #RahulGandhi https://t.co/QhE1jLa6oN
— AajTak (@aajtak) August 9, 2023
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी महिलांवर झालेले अत्याचार निषेधार्हच आहेत; परंतु लव्ह जिहादमुळे आजपर्यंत सहस्रावधी हिंदु महिलांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यावरून गांधी महाशयांना भारतमातेची हत्या झाली, असे कधीच वाटले नाही, हेही सत्य जाणा ! |
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक