जम्मू-काश्मीरमधील पाक सीमेवरून भारतीय सैनिक बेपत्ता

सुरक्षा दलाकडून बेपत्ता सैनिक अमित पासवान याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र अद्याप यश आलेले नाही.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

वर्ष २०२१ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात कौशल्य विकास घोटाळ्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. २५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये चंद्रबाबू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत.

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी केंद्रशासनाने मागवल्या सूचना

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लोकांना यापूर्वीच सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आता केंद्र सरकारने लोकांकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत.

(म्हणे) ‘भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात !’ – कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांचे वादग्रस्त विधान

भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचा सनातन हिंदुविरोधी खरा चेहरा समोर आला आहे ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांकडून सनातन हिंदु धर्मावर खालच्या पातळीवर येऊन टीका होत आहे. ‘इंडिया’ आघाडीत सनातन हिंदु धर्माला कुठेच स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.

देहलीत आजपासून ‘जी-२०’ परिषद !

देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.

‘द्रमुक’ म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया यांसारखा प्राणघातक आजार !-भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई

निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’ 

(म्हणे) ‘उदयनिधी यांना सनातन धर्मावरील त्यांची मते मांडण्याचा अधिकार !’ – अभिनेते कमल हासन

इस्लामच्या विरोधात कुणी मते मांडली, तर त्यांना ‘सर तन से जुदा’ अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना कमल हासन कधी चर्चा करण्याचा सल्ला का देत नाहीत ? नुपूर शर्मा यांच्या प्रकरणी हासन यांनी तोंड का उघडले नाही ? कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदावर ते का बोलले नाहीत ?