(म्हणे) ‘हनुमानाचा जन्मदिनांक ठाऊक असेल, तरच जयंती साजरी करा, नाहीतर केवळ कोंबडी खा ! ’
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान
पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?
जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही !
अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा, यासाठी अनेक जण पुढे येत आहेत.
राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?
‘मुस्लिम लीग’ने हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी जशी वेगवेगळी मतदान सूची मागितली होती, तशी ही विचारसरणी आहे. हा धोकादायक विचार असून त्याचा निषेध झाला पाहिजे – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या
पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
अशा राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे; एवढेच नव्हे, तर अशा घटना वरचेवर घडत आहेत याकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तत्परतेने याविषयी चौकशी करावी आणि अपराध्यांना कठोर शासन करावे.