(म्हणे) ‘हनुमानाचा जन्मदिनांक ठाऊक असेल, तरच जयंती साजरी करा, नाहीतर केवळ कोंबडी खा ! ’

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान

निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

झारखंड पोलिसांच्या ट्विटर खात्यावर पोलिसांच्याच विरोधात अधिक तक्रारी !

जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही !

राममंदिराचा सर्व व्यय उचलण्याची एका उद्योगपतीची सिद्धता; मात्र सामान्यांचा निधी लागावा, ही आमची भूमिका ! – गोविंद देवगिरी महाराज, कोषाध्यक्ष

अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा, यासाठी अनेक जण पुढे येत आहेत.

राज्यशासनाच्या कारभाराला कंटाळूनच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाकडे प्रतिनियुक्ती स्वीकारली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगर परिषदेने आराखडा करावा ! – पालकमंत्री सतेज पाटील

पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?

बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागांतील रस्त्यांना मुसलमानांची नावे नकोत !

‘मुस्लिम लीग’ने हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी जशी वेगवेगळी मतदान सूची मागितली होती, तशी ही विचारसरणी आहे. हा धोकादायक विचार असून त्याचा निषेध झाला पाहिजे – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या

आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !

पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत !

कर्नाटकमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

एस्.डी.पी.आय.च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करून त्यांना अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

अशा राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे; एवढेच नव्हे, तर अशा घटना वरचेवर घडत आहेत याकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तत्परतेने याविषयी चौकशी करावी आणि अपराध्यांना कठोर शासन करावे.