बाबरची हत्या !

बाबरची हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आता अशा मानसिकतेच्या लोकांना लोकशाहीचे धडे द्यावे लागणार आहेत. या वेळी ढोंगी मानसिकतेचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांना किती साहाय्य करतील, हेही जनतेला दिसून येईल.

बडगाम येथे आतंकवाद्यांकडून विशेष पोलीस अधिकार्‍याची हत्या

बडगाम येथे आतंकवाद्यांकडून विशेष पोलीस अधिकार्‍याची हत्या

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. गेल्या ४ वर्षांचे संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रे यांच्या आधारेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

राज्यसभेत मागणी करतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांना अश्रू अनावर  !

अजमेरमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून गळा चिरून हत्या

अजमेरमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून गळा चिरून हत्या

आणखी असे किती हिंदु मुलींचे बळी गेल्यावर सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु ढाबा चालकाची गळा चिरून हत्या

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु ढाबा चालकाची गळा चिरून हत्या

या हत्येविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी गप्प का ? आता ते याला ‘असहिष्णुता’ म्हणणार नाही !

जिहादी आतंकवाद्यांनी लक्ष्य केलेले पहिले काश्मिरी नेते : पंडित टीकालाल टपलू

जिहादी आतंकवाद्यांनी लक्ष्य केलेले पहिले काश्मिरी नेते : पंडित टीकालाल टपलू

‘श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर टीकालाल टपलू हे सर्वांत लोकप्रिय नेते होते; म्हणून आतंकवाद्यांनी त्यांना आधी मारले; कारण आधी नेतृत्व मारले की, नंतरच्या गोष्टी सोप्या होतात.’

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या, तर नगरसेविकेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या, तर नगरसेविकेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता असतांना तेथे या पक्षाचे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील, तर ‘सामान्य जनता कशी जगत असेल ?’, याचा विचारही न केलेला बरा !

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

या घटनेवरून आता केंद्र सरकारने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !