नाशिक येथे संतप्त शेतकर्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला !
शेतकर्यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
शेतकर्यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
राज्यातील रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्यात आले आहे ? आरोग्ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्येच आहेत.
श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते असे म्हणून विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ बांधणार्या पुणे महापालिकेचा हिंदुद्वेष्टेपणा ! भाविकांनीच याचा जाब पालिकेला विचारायला हवा आणि दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा !
काही पाश्चात्त्य देशांत लाच घेणार्यांना मृत्यूदंड अथवा जन्मठेप अशी कठोर शिक्षा केली जाते. भारतात अशी शिक्षा नसल्याचा परिणाम !
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्या विक्रीची यंत्रणा राबवत होता.
अनेक रुग्ण अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात आल्याने उपचाराच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा युक्तीवाद राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी केला.
वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर अन् असनिये गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांनी केला आहे.
एका सामाजिक कार्यकर्तीचा ‘राज्यात ‘रेडलाईट’ क्षेत्र असल्यास महिला आणि तरुणी सुरक्षित रहातात. ‘रेडलाईट’ क्षेत्र ही समाजाची ढाल आहे’, हा युक्तीवाद समाजासाठी किती घातक आहे ? याविषयी डॉ. रूपेश पाटकर यांनी सोदाहरण माहिती दिली.
जनतेच्या कराचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवण्याचा महापालिकेला काय अधिकार आहे ? असे निर्णय घेण्याआधी सूचना, हरकती घेतल्या होत्या का ?
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.