दांडियांमध्ये होत असलेले हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !

दांडियात सहभागी होणार्‍या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्‍या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे.

उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या विरोधात नंदुरबार येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून कोट्यवधी सनातन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी करणारी तक्रार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमींनी केली.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !

सनातन धर्माची तुलना रोगांशी करून सनातन धर्माला नष्ट करण्याची प्रक्षोभक वक्तव्ये (हेट स्पीच) करणार्‍या दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

 भेसळयुक्त निकृष्ट पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा !  

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने अशी कारवाई स्वत:हून करायला हवी !

निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा !

उदयनिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवा, अशी तक्रार ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर या दिवशी दिली.

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असणारा फलक पालटा ! 

उल्हासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा निर्देशक फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे पूर्ण नाव न लिहिता ‘शिवाजी चौक’ असे लिहिले आहे.

जितेंद्र आव्‍हाड आणि निखिल वागळे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे नोंदवा !

या देशात हिंदू बहुसंख्‍य असूनही त्‍यांच्‍या धर्माची तुलना डेंग्‍यूचे डास, मलेरिया, कोरोना, एड्‍स यांच्‍याशी करून तो संपवण्‍याचे चिथावणीखोर वक्‍तव्‍य उदयनिधी स्‍टॅलीनसारखे नेते करत आहेत.

जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्ननिष्ठांची पोलिसांकडे मागणी

‘आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी त्वरित गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?

मागण्‍या किंवा तक्रार यांच्‍यावर पुढील कार्यवाहीच नाही !

नागरिकांच्‍या समस्‍या सोडवू न शकणारे प्रशासन काय कामाचे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी फलकांना काळे फासण्याची मनसेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत नागरिकांत स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयीचा अभिमान निर्माण न केल्यानेच सर्वत्र इंग्रजीकरण झाले आहे. स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयी अभिमान नसलेल्या नागरिकांत राष्ट्राभिमानही निर्माण होत नाही, हे जाणा !