दांडियांमध्ये होत असलेले हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !
दांडियात सहभागी होणार्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि येणार्या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे.
दांडियात सहभागी होणार्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि येणार्या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे.
सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून कोट्यवधी सनातन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी करणारी तक्रार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमींनी केली.
सनातन धर्माची तुलना रोगांशी करून सनातन धर्माला नष्ट करण्याची प्रक्षोभक वक्तव्ये (हेट स्पीच) करणार्या दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने अशी कारवाई स्वत:हून करायला हवी !
उदयनिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवा, अशी तक्रार ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर या दिवशी दिली.
उल्हासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा निर्देशक फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे पूर्ण नाव न लिहिता ‘शिवाजी चौक’ असे लिहिले आहे.
या देशात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्या धर्माची तुलना डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, एड्स यांच्याशी करून तो संपवण्याचे चिथावणीखोर वक्तव्य उदयनिधी स्टॅलीनसारखे नेते करत आहेत.
‘आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी त्वरित गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?
नागरिकांच्या समस्या सोडवू न शकणारे प्रशासन काय कामाचे ?
स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत नागरिकांत स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयीचा अभिमान निर्माण न केल्यानेच सर्वत्र इंग्रजीकरण झाले आहे. स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयी अभिमान नसलेल्या नागरिकांत राष्ट्राभिमानही निर्माण होत नाही, हे जाणा !