महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !
मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !
पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी पार पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल.
देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बंगालमध्ये सर्वाधिक ७७ टक्के, तर बिहारमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले.
या घटनेवरून ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
भाजपचे ‘मोदींची गॅरंटी २०२४’ या राष्ट्रीय संकल्प पत्राचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभा निवडणूक प्रचार चालू झाल्यापासून सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे आणि त्या संदर्भातील रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्याची अनुमती निवडणूक आयोगाने दिली आहे.