१८००२२१९५० या क्रमांकावर मतदानाविषयी २४ घंटे साहाय्य !

१८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात या क्रमांकावर ७ सहस्र ३१२ जणांनी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. यासह शंकानिरसनासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे (०२२) २२०२१९८७ आणि (०२२) २२०२६४४२ हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात

४७ सहस्र ३९२ कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचा आदेश !

निवडणूक आयोगाच्या विविध २० निकषांन्वये कर्मचार्‍यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या अर्जाची शहानिशा केल्यावरच त्यांचे अर्ज संमत केले आहेत.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांतील नागरिकांना मतदार नावनोंदणीची संधी !

यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मशिदींमधून फतवे निघत आहेत ! – राम सातपुते, उमेदवार, महायुती

राम सातपुते पुढे म्हणाले की, राज्यघटना वाचवण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. मशिदीतून फतवे काढून राज्यघटनेला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. वेगवेगळी पत्रके काढली जात आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध ; मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !…

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या ११ मतदारसंघांत एकूण ३१७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकांवर कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) प्रभाव !

सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मिडिया, म्हणजे समाजमाध्यमांवर सध्या धुमाकूळ चालू आहे. त्यातच भर म्हणून कि काय फेसबुक, एक्स, यू ट्यूब किंवा व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स – ‘एआय’चा) वापर मुक्तपणे होत आहे.

भाजप वगळता अन्य पक्षांच्या घोषणापत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला स्थान नगण्य !

‘जे राजकीय पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूने मतदान करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकांनी सर्व पक्षांच्या घोषणापत्रांचा अभ्यास करावा आणि त्यानंतर कुठल्या पक्षाला मतदान करायचे, हे ठरवावे.’

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ सहस्र ८५१ शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यांमधील व्यक्ती, तसेच अन्य यांच्याकडून राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी सर्व शस्त्रे जमा करून घेणे अत्यावश्यक आहे.

‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी

आम्ही घराघरात वीज दिली, पाण्याची जोडणी दिली, ४ कोटी गरिबांना घरे दिली. ५० कोटींहून अधिक जण अधिकोषाला जोडले गेले. २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.