प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्विटर खाते बंद !

भारताचा नव्याने सत्य इतिहास लिहिण्याची कृती सरकारी यंत्रणांकडून याआधीच होणे अपेक्षित होते; मात्र ते फ्रेंच पत्रकाराने केले, हे भारतीय यंत्रणेला लज्जास्पद, आता सरकारनेच ट्विटरला याचा जाब विचारून त्याची जागा दाखवून देणे आवश्यक !

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण

सावंतवाडी – तालुका पत्रकार संघाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

‘ओसीआय’ कार्डधारकांना तबलिगी किंवा मिशनरी यांसंदर्भात भारतात कार्य करायचे असल्यास अनुमती आवश्यक ! – केंद्र सरकारचा नवा नियम

ओसीआय कार्डधारक विदेशी नागरिकांना भारतात तबलिगी, मिशनरी अथवा पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करायचे असल्यास त्यांना ‘फॉरेन रिजनल रजिस्टे्रशन ऑफीस’कडून विशेष अनुमती घ्यावी लागणार !

मुख्य आरोपी बाळ बोठे पसार घोषित

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे.

श्री साईबाबा संस्थान मंदिर प्रवेशाची नियमावली जाचक असल्याविषयी उच्च न्यायालयात याचिका

श्री साईबाबा मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरातील प्रवेशाविषयी नवीन नियमावलीची कार्यवाही चालू केली आहे. या अटी जाचक असल्याचा दावा करत पत्रकार माधव ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

पत्रकार दिलीप मंडल यांच्याकडून श्री सरस्वतीदेवीविषयी अश्‍लील ट्वीट

भारतात अशा कृत्यांसाठी कठोर कायदा नसल्याने धर्मद्रोह्यांचे फावते ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यासाठी पाकमध्ये असलेल्या ईशनिंदा विरोधी कायद्याप्रमाणे कायदे करणे आवश्यक !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे, तर सरचिटणीसपदी किशोर पाटील बिनविरोध

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सरचिटणीस यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये अधिवक्ता रचना भालके यांची निवड करण्यात आली.

अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील निलंबित !

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी हे अलिबाग कारागृहात असतांना त्यांना व्हीआयपी दर्जाची वागणूक देऊन त्यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना ७ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले.

(म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल !’

देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही ? तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते ?

राजदीपाखाली अंधार !

राजदीप सरदेसाई, काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि अन्य ५ पत्रकार यांवर देहली येथील हिंसाचाराविषयी सामाजिक माध्यमांतून खोटी माहिती पोस्ट केल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा उत्तरप्रदेश पोलिसांनी नोंदवला आहे.