कोरोनाच्या काळात पत्रकारांच्या रक्षणाचे दायित्व कुणाचे ?

महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या ९ मासांत कोरोनामुळे १०६ पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. याच काळात १ सहस्र ५०० हून अधिक पत्रकार कोरोनाबाधित झाले असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी

वयाची अट न घालता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी.

राहुरी (नगर) येथील पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या

राहुरी (नगर) येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे?

अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासह देशाचे रक्षण करण्याचे दायित्व समाजावर असणार आहे. विशेषतः हिंदूंना यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. याविषयी कोणती सतर्कता बाळगायला हवी, पूर्वनियोजन म्हणून काय करायला हवे, आदी गोष्टीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची आवश्यकता ! – किशोर पाटील, कोकण विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

ज्या पत्रकार बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तातडीने साहाय्य करावे.

हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

पाकमध्ये हिंदु मुलींच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदु पत्रकाराची हत्या !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?

अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांचे अटकेपासूनचे संरक्षण न्यायालयाकडून कायम

रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.

प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्विटर खाते बंद !

भारताचा नव्याने सत्य इतिहास लिहिण्याची कृती सरकारी यंत्रणांकडून याआधीच होणे अपेक्षित होते; मात्र ते फ्रेंच पत्रकाराने केले, हे भारतीय यंत्रणेला लज्जास्पद, आता सरकारनेच ट्विटरला याचा जाब विचारून त्याची जागा दाखवून देणे आवश्यक !