येरवडा (पुणे) कारागृहात बंदीवानांसाठी अधिकृत ‘फोन बूथ’ सुविधा
कारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
जागतिक मानवाधिकार संघटना याकडे लक्ष देत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतीय मासेमार्यांना समुद्रातील सीमा लक्षात येण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे चुकून सीमा ओलांडल्यामुळे या मासेमार्यांना होणारा नाहक त्रास अल्प होऊ शकेल !
येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सद्भावनेच्या दृष्टीकोनातून पाक सरकार १९९ भारतीय मसेमारांची १२ मे या दिवशी सुटका करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त आहे. सध्या हे सर्व आरोपी कराची येथील कारागृहात आहेत.
तिहार कारागृह प्रशासनाने गुंड टिल्लू ताजपुरिया याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही ?, असा प्रश्न देहली उच्च न्यायालयाने तिहार कारागृहाच्या प्रशासनाला विचारला. काही दिवसांपूर्वी गुंड टिल्लू ताजपुरिया याची तिहार कारागृहात अन्य गुंडांनी हत्या केली होती.
कारागृहातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?
भ्रष्ट पोलिसांमुळे कारागृह म्हणजे गुंडांचे अड्डे झाले आहेत. देशातील बहुतेक कारागृहांची हीच स्थिती आहे. ‘गुंडाला अटक करून कारागृहात टाकले, तर त्याच्या कारवाया थांबतात’, असे म्हणता येत नाहीत, हेच समोर येत आहे ! याकडे आता केंद्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.