गुजरातमधील समुद्रकिनार्यावरील ११० किमी भूमी खचली !
‘इस्रो’च्या वर्ष २०२१ च्या संशोधनामध्ये लक्षात आले की, गुजरातचा १ सहस्र ५२ किमी किनारा स्थिर आहे, तर ११० किमीचा किनारा खचल्याने नष्ट होत चालला आहे.
‘इस्रो’च्या वर्ष २०२१ च्या संशोधनामध्ये लक्षात आले की, गुजरातचा १ सहस्र ५२ किमी किनारा स्थिर आहे, तर ११० किमीचा किनारा खचल्याने नष्ट होत चालला आहे.
उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही
सीबीआयची केरळ उच्च न्यायालयात माहिती
नारायणन् यांना अडकवणे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा सीबीआयचा दावा
निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. ‘विक्रम एस्’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले आहे.
याद्वारे ‘वन वेब’ या आस्थापनाचे ३६ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे.
भारताचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘गगनयान’ची संकल्पना यशस्वी करण्यासाठी ‘इस्रो’ने नुकतेच ‘ह्यूमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर’चे यशस्वी परीक्षण केले. यामुळे मनुष्याला अंतराळात दीर्घकाळ रहाणे शक्य होणार आहे.
इस्रोला खासगी लोकांसाठी मोकळीक दिल्यानंतर ही नोंदणी झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याची संधी देण्याची योजना आहे’, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.
शुक्र मोहिमेसंदर्भात विचार झाला आहे, तिचा प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात आला आहे आणि तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी सांगितले.