‘इस्रो’च्या ‘गगनयान’ प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या महत्त्वपूर्ण चाचणीत यश !

भारताचा बहुचर्चित ‘गगनयान’ मोहीम वर्ष २०२३ मध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताचे ३ अंतराळवीर ७ दिवस अंतराळात रहाणार आहेत.

‘इस्रो’चा ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनाशी करार !

भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्‍या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो पुढील वर्षी अंतराळात उपग्रह पाठवणार !

पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हा उपग्रह कार्यरत असणार आहे.

आता भारतात खासगी आस्थापनेही ‘पी.एस्.एल्.व्ही.’ म्हणजे ‘ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन’ बनवू शकणार !

देशात प्रथमच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) व्यतिरिक्त खासगी आस्थापनेही ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल’बनवू शकणार आहेत.

भारताचे ‘इओएस्-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी

या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.

डी.आर्.डी.ओ.चा बोलबाला !

देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे.

अमेरिकेचे आकर्षण !

अमेरिकेपेक्षा भारतातच कित्येक संधी आहेत. अमेरिकेचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारताचा स्वाभिमान असणारे नक्कीच सर्वार्थाने उजवे आहेत.

इस्रोकडून १९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण !

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘पी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटच्या माध्यमातून सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी इस्रोने यशस्वीरित्या १९ उपग्रह अंतराळात पाठवले.

इस्रोची पुन्हा गगनभरारी !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) २८ फेब्रुवारी या दिवशी अवकाशात ‘पी.एस्.एल्.व्ही. – सी ५१’ या वाहकाच्या माध्यमातून १९ उपग्रह प्रक्षेपित केले. यामध्ये ब्राझिलच्या ‘अ‍ॅमेझोनिया – १’ या उपग्रहाचा समावेश असून १८ व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

भारतीय शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ, तसेच त्यांच्यावर झालेली भयावह अन् चिंताजनक आक्रमणे !

वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांच्या काळात ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रकरणी वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी शास्त्रज्ञांच्या जिवांची काळजी घ्या, अशी केंद्र सरकारला तंबी दिली.