पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला जिवंत जाळले !
भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?
भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?
भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ?
‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.
‘टिक टॉक’ हे चीनचे ‘अॅप’ असल्याने चीन यावर बंदी घालणार नाही; कारण इस्लामिक स्टेटचा प्रभाव चीनमध्ये नाही, तर चीनच्या शत्रू देशांमध्ये आहे, हे लक्षात घ्या !
पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !
प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाममधील पवित्र गोष्टी यांचा अनादर करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
समान नागरी कायदा मात्र आवश्यक नसल्याचे मत
भारतात कुठेही मुसलमानांच्या विरोधात हिंसा होत नाही, उलट धर्मांधांकडूनच देशात ठिकठिकाणी हिंदूंवर आक्रमणे केली जातात, ही वस्तूस्थिती आहे !
आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !
कृतीशील प्रतिसाद ! धाराशिव येथील व्यावसायिक श्री. गणेश कदम यांनी प्रत्यक्ष हलाल उत्पादने लोकांना दाखवली आणि ‘ही उत्पादने खरेदी करू नका’, असे आवाहन केले !
गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.