ही स्थिती ‘हिंदु राष्ट्र’ अपरिहार्य करते !

‘मुसलमानांमध्ये प्रति महिला प्रजनन दर वर्ष २०१५ मध्ये २.६ इतका होता. हा प्रजनन दर भारतातील धार्मिक समूहांमध्ये सर्वाधिकच आहे’, असे अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल

‘भारतात मुसलमानांची लोकसंख्या वाढली, तरी ते कधीही बहुसंख्य होणार नाहीत’, असे म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? ज्या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत, तो देश कधीही धर्मनिरपेक्ष रहात नाही, तर तो ‘इस्लामी देश’ घोषित होतो.

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्य होऊ शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?

भारतातील ८० टक्के समस्यांचे कारण ‘भ्रष्टाचार’ आणि ‘लोकसंख्या विस्फोट’ ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.

लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ हवा ! – साध्वी डॉ. प्राची, हिंदुत्वनिष्ठ नेत्या

जे लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांचा मतदानाचा अधिकार रहित करावा.

अल्पसंख्यांक समाजाने ‘हम पांच-हमारे पच्चीस’ धोरण अवलंबल्यामुळे त्यांची संख्या पाचपट वाढली ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारतात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणताही ठोस कायदा करण्यात आलेला नाही. त्याचा दुष्परिणाम संपूर्ण देश भोगत आहे.

केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आज देशाला नितांत आवश्यकता असतांना चर्चने दिलेली ही सुविधा म्हणजे राष्ट्रघात आहे

‘लोकसंख्येचा विस्फोट’ हे देशातील अनेक समस्यांचे मूळ कारण ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

लोकसंख्या’ ही देशाची महत्त्वपूर्ण शक्ती असते; मात्र ती आवश्यकतेहून अधिक झाल्यास देशातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातही एका विशेष समुदायाची लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढल्यास आणखीनच समस्या वाढतात.

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.