भारत में मुसलमानों का प्रजनन दर अन्य धर्मियों से अधिक ! – प्यू रिचर्स सेंटर
हिन्दू राष्ट्र की अपरिहार्यता समझें !
हिन्दू राष्ट्र की अपरिहार्यता समझें !
‘मुसलमानांमध्ये प्रति महिला प्रजनन दर वर्ष २०१५ मध्ये २.६ इतका होता. हा प्रजनन दर भारतातील धार्मिक समूहांमध्ये सर्वाधिकच आहे’, असे अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘भारतात मुसलमानांची लोकसंख्या वाढली, तरी ते कधीही बहुसंख्य होणार नाहीत’, असे म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? ज्या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत, तो देश कधीही धर्मनिरपेक्ष रहात नाही, तर तो ‘इस्लामी देश’ घोषित होतो.
देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?
त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.
जे लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांचा मतदानाचा अधिकार रहित करावा.
भारतात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणताही ठोस कायदा करण्यात आलेला नाही. त्याचा दुष्परिणाम संपूर्ण देश भोगत आहे.
‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आज देशाला नितांत आवश्यकता असतांना चर्चने दिलेली ही सुविधा म्हणजे राष्ट्रघात आहे
लोकसंख्या’ ही देशाची महत्त्वपूर्ण शक्ती असते; मात्र ती आवश्यकतेहून अधिक झाल्यास देशातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातही एका विशेष समुदायाची लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढल्यास आणखीनच समस्या वाढतात.
धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.