कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
ऑक्सिजन पुरवठा करणार्या मुख्य कॉकपर्यंत अज्ञात व्यक्ती जाते कशी ? यासाठी काही सुरक्षा कशी नाही ? या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा ………
रुग्णालयांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये ५७ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी केली मागणी
असंवेदनशील प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे,
कोरोनाबाधितांची अजिबात हेळसांड होऊ नये,याची प्रशासनाने नोंद घ्यावी,अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी केल्या.
वारंवार घडणार्या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे….
रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे छोट्या रुग्णालयांना आवश्यकतेच्या जेमतेम ५० प्रतिशत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेणे रुग्णालयांना अवघड झाले आहे.