कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

शिवाजीनगर (जिल्हा पुणे) येथील जम्बो रुग्णालय पूर्णपणे भरले !  

शिवाजीनगर (जिल्हा पुणे) येथील जम्बो रुग्णालय पूर्णपणे भरले !  

शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ६५० रुग्णांवर उपचार चालू असून तेथील क्षमता पूर्णपणे संपली आहे. ज्या रुग्णांना गेल्या चोवीस तासात ऑक्सिजनची आवश्यकता भासलेली नाही, अशा रुग्णांचे उपचार सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात करण्यात येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘ऑक्सीजन सिलिंडर’ राज्याबाहेर निर्यात करण्यास बंदी ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘ऑक्सीजन सिलिंडर’ राज्याबाहेर निर्यात करण्यास बंदी ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

समाजात भीती निर्माण करणारी ‘पोस्ट’ प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.

खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणीसाठीची समिती कार्यान्वित

खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणीसाठीची समिती कार्यान्वित

प्रत्येक सूत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती का स्थापन करावी लागत आहे.?

राज्यात ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद

राज्यात ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

वाढत्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.

ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी !

ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी !

आता ऑक्सिजनचाही प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. यामुळे ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी चालू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.

रेठरे बुद्रुक (जिल्हा सातारा) येथील रुग्णाचा मृत्यू लसीमुळे नव्हे, तर उच्च रक्तदाबामुळे 

रेठरे बुद्रुक (जिल्हा सातारा) येथील रुग्णाचा मृत्यू लसीमुळे नव्हे, तर उच्च रक्तदाबामुळे 

जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. 

(म्हणे) ‘रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेलात, तर आमचे दायित्व नाही !’

(म्हणे) ‘रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेलात, तर आमचे दायित्व नाही !’

जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !