कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ६५० रुग्णांवर उपचार चालू असून तेथील क्षमता पूर्णपणे संपली आहे. ज्या रुग्णांना गेल्या चोवीस तासात ऑक्सिजनची आवश्यकता भासलेली नाही, अशा रुग्णांचे उपचार सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात करण्यात येत आहेत.
समाजात भीती निर्माण करणारी ‘पोस्ट’ प्रसारित करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.
प्रत्येक सूत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती का स्थापन करावी लागत आहे.?
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.
आता ऑक्सिजनचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. यामुळे ऑक्सिजनची वाहतूक करणार्या टँकरची पळवापळवी चालू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.
जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !